आपली व्यथा मांडताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून थर्ड आय सिक्युरिटी एजन्सीकडे आम्ही काम करत होतो. पण आधी केवळ ५ हजार रुपये रोख पगार दिला जात होता. नंतर विद्यापीठाच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्या बँक खात्यात १० हजार ८०८ रुपये टाकले जाऊ लागले. पण ...
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परिक्षेत्रातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्रांतील सर्व महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे, त्यांचे निकाल लावणे, तसेच इतर परीक्षाविषयक कामे केली जातात. याची माहिती विद्य ...
बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, जातपात धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रति एकोप्याची भावना निर्माण व्हावी ,यासाठी अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाच्या राष्ट्री ...
दीक्षांत भाषण करताना अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले की, केवळ पदवी मिळाली म्हणजे झाले असे नाही. ही सुरुवात आहे. स्वत:ला, आपल्या गावाला, समाज, प्रदेश आणि देशाला समजून घ्या. आपले गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल. मी जे काही करेल त्य ...