संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आरोप केले, या आरोपांना प्रत्युत्तर देताना भारताने पाकिसातनवर टीका केली. ...
समरकंद येथे 22 व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी आणि पुतीन भेटले होते. यावेळी मोदींनी पुतीन यांना आजचे युग युद्धाचे नाही, असे समजावले होते. याचे जगाने स्वागत केले होते. ...
श्रीलंकेच्या वागण्याविरोधात भारताने उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. श्रीलंकेच्या मुद्द्यावर भारताची प्रामुख्याने दोन मूलभूत मते आहेत. ...
Nuclear Annihilation: संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी संपूर्ण जगाला एक सूचक इशारा दिला आहे. तसंच भारत आणि पाकिस्तानबाबतही एक महत्वाचं विधान केलं आहे. जगातील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या वातावरणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आह ...