Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Param Bir Singh case : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा कधीही करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, म्हणजे ठाकरे सरकारच परमबीर सिंह यांचा तसा करेक्ट कार्यक्रम करु शकतं. कारण आजपर्यंत परमबीरसिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून अटक होऊ नये असं संरक्षण मिळालं ...
महाविकास आघाडीच्या १२ आमदारांच्या यादीला अजून तरी मुहूर्त सापडेला नाही... पण भाजपच्या निलंबित १२ आमदारांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.. कारण भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावरून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत.. यावेळी कोर्टाने काय म्हटलंय... आणि ...
एका लाँग ब्रेकनंतर भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदा आता पुन्हा चालू झाल्यात. पहिल्याच पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी आरोप केले ते मुंबईच्या कोव्हिड सेंटर्सवरुन. मुंबईच्या किशोरी पेडणेकरांसह स्टँडिंग कमिटी चेअरमन यशवंत जाधवांनी मिळून कोव् ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यामुळे तीन महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्या मानेवर महिन्याभरापूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे मुख्यमंत्री ना मंत्रालयात जाऊ शकतायंत ना प्रत्यक्ष बैठकांना हजेरी लावू शकतायंत. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनालाही ...
New formula for Shiv Sena-BJP to come together : सेना-भाजप युतीच्या चर्चा काही थांबता थांबत नाहीयेत... कधी शिवसेना नेत्यांच्या तर कधी भाजप नेत्यांच्या वक्तव्यांनी रोज नव्या चर्चांना उधाण येतंय.. त्यातच आता कधीकाळच्या युतीतील जुन्या भिडूने सेना-भाजप ए ...
महाराष्ट्रात शिवसेनेच्या काही नेत्यांची नाराजी ही त्यांच्या वक्तव्यांमधून बाहेर पडतेय. त्यात भाजपची शिवसेनेच्या काही आमदारांवर नजर आहे. एकीकडे भाजपचा शिवसेना नेत्यांवर डोळा असताना शिवसेनेकडूनही भाजपला धक्का देण्याची जोरदार तयारी सुरु झालीय. पहा या बा ...
तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप सरकारकडून नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश काढण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...