उंच-उंच डोंगर आणि त्यांच्यावर पसरलेली हिरवीगार झाडं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसं आहे. हिरव्यागार सुंदर घाटांमध्ये पसरलेले कॉफी आणि चहाचे मळे, संत्र्यांच्या बागा पाहणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. अशा सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा ...
शहर बससेवा कुणी चालवावी याबाबत राज्य परिवहन महामंडळ आणि महापालिका ऐकमेकांकडे बोट दाखवत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत नाशिक महापालिकेनेच बससेवा चालवावी, असे निर्देश दिले होते. त्यांच्या या प्रोजेक्टला मूर्त स्वरूप लाभले असून, स्थाय ...
देशातील तिसरं सर्वात छोटं राज्य म्हणजे, त्रिपुरा. हे राज्य अत्यंत सुंदर असून तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर त्रिपुरा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ...
तामिळनाडूच्या पूर्व तटावर रामेश्वरम द्वीपच्या दक्षिण किनाऱ्यावर एका धनुषकोडी नावाचं ठिकाण आहे. भारताचं शेवटचं टोक असलेल्या या ठिकाणाहून श्रीलंका देश दिसतो. ...