इगतपुरी : मुंबईत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून मनमाड मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, दादर नागपूर सेवग्राम एक्सप्रेस, दादर जालना जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या रद्द केलेल्या असून काही गाड्या ...
त्याच त्याच रूटीनमधून कंटाळा आला की मस्त गाडी काढावी आणि कुठेतरी लांब गावाला जाऊन यावे असे वाटते. तरूण मुलींना तर त्यांचा बॉयफ्रेंड लाँग ड्राईव्हला नेण्यासाठीही तयार असतो. पण हाय रे किस्मत.... गाडीचे नाव काढले, की अनेकींच्या पोटात खळबळ व्हायला सुरूवा ...
घोटी : पावसाळा सुरू झाला की राज्यातील पर्यटनात अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील पर्यटकांची पावले इगतपुरीकडे आकर्षित होतात. तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या पर्वतरांगा, धरणे, गड-किल्ले, धबधब्यावर येण्यासाठी नाशिक, ...
कोरोनाकाळात घडलेला सर्वांत मोठा बदल म्हणजे वर्क फ्रॉम होम! आपला उद्योग, काम सुरू राहावे, यासाठी जगभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. ज्यांना ज्यांना शक्य होते, त्या साऱ्यांनी याचा लाभ घेतला. ...
तरीही त्यातल्या त्यात काही विमान कंपन्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात सगळ्यात अफलातून आयडिया लढवली आहे ती जपानची सर्वांत मोठी विमान कंपनी ‘ऑल निप्पोन एअरवेज‘ (एएनए) कंपनीनं. ...
मनमाड : मध्य रेल्वेने गाडी क्रमांक ०२१०१/०२१०२ लोकमान्य टिळक टर्मिनस : हावडा विशेष गाडीची वारंवारीता द्वि-साप्ताहिक वरून आठवड्यातून चार दिवस करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिकरोड : प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. ...