बागलाणला अखेर नऊ महिन्यानंतर पूर्णवेळ तहसीलदार मिळाले आहेत. नंदुरबारहून बदली झालेले तहसीलदार प्रमोद हिले यांनी सोमवारी बागलाणच्या तहसीलचा कार्यभार स्विकारला. त्यांचे तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. ...
रत्नागिरीत शिवसेना व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये एकिकडे राजकीय चकमक सुरू असतानाच पोलीस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ...
आधीच मागासलेला जिल्हा म्हणुन हिंगोलीची ओळख आहे. येथे अधिकारी येण्यास कचरतात, त्यातही आता शासनाने उपजिल्हाधिकाºयांच्या काढलेल्या बदली आदेशात येथून तीन उपजिल्हाधिकारी बदलीवर जात असून त्यांच्या जागी पदस्थापना नाही. तर गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल् ...
आॅनलाईन बदल्यांतर्गत इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती दिली असल्याची बाब समोर आली आहे. या शिक्षकांची एक कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करण्यात येणार आहे. ...
‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम २००५ या कायद्याचे कलम ३ नुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी अ, ब आणि क गटांतील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्यासाठी एखाद्या पदावर काम करण्याचा सामान्य कालावधी ...
पोलीस कर्मचा-यांच्या कौटुंबिक अडचणी, आजार आदी जाणून घेवून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी शुक्रवारी जवळपास ७० पोलीस कर्मचा-यांना ठाणे बदलून दिले़ अपेक्षेप्रमाणे बदली मिळाल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान दिसून येत आहे़ ...