दरवर्षी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात होतात. यावर्षी राज्य सरकारने जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहे. ग्रामविकास विभागाने त्यासंदर्भातील पत्र काढले आहे. ...
चांदवड : तालुक्यातील मालसाणे, वडाळीभोई, बहादुरी, धोंडगव्हाण येथील १३ भाविक दोन धाम यात्रेसाठी रेल्वेने गेले असता कोलकाता येथेच अडकून पडले असून, आम्हाला तातडीने आमच्या गावी पोहोचवावे अशी मागणी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवें ...