जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळता वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशनाद्वारे गत चार दिवसांपासून सुरू आहे. बदली प्रक्रियेच्या शुक्रवार १३ मे या अखेरच्या द ...
गडचिराेली जिल्ह्यात अहेरी उपविभागासह काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यांत अवघड, दुर्गम व नक्षलप्रभावित क्षेत्र आहे, तर गडचिराेली, चामाेर्शी, देसाईगंज, आरमाेरी हे चार तालुके सुगम क्षेत्रात येतात. या तालुक्यांत नक्षलवाद्यांचा फारसा प्रभाव नाही. या चार ...
जिल्हा परिषदेत दरवर्षी बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र बदलीनंतरही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. जि. प. मध्ये सन २०१८ मध्ये लेखा व बांधकाम आणि शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पण हे कर्मचारी चार वर्षांचा ...
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मिलिंद भारांबे यांच्या खांद्यावर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देत विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...