रिसोड : तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या रिसोड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य चौकांसह रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. ...
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी. आनंद नगर जकात नाक्यापर्यंत गाड्यांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने ... ...
महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत ‘त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ व अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका’ या पायलट स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या संपूर्ण मार्गाचे काम करावयाचे असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आ ...
आॅन दी स्पॉट नाशिक : वडाळा-डीजीपीनगर क्रमांक-१ला जोडणाऱ्या कॅनॉल रोडवरील पेट्रोलपंपापुढे असलेल्या चौफुलीलगत दुभाजकाची लांबी-रुंदी अधिक आहे. तसेच या दुभाजकाचा ... ...
जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. ...
येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. ...