अनलॉकच्या दुस-या दिवशी ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे दुस-या दिवशी वाहतूक कोंडी फुटली. मुंबईत जाणा-या चाकरमान्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवाच उपलब्ध नाही. त्यात बससेवाही अपु-या संख्येने आहे. त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी बेस्ट, एसटी आणि टीएमटीच्या ...
राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन सुरु केल्यानंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्येही शिथिलता आणली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ दहा टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये परवानगी दिली आहे. मात्र, रेल्चेची उपनगरी सेवा अद्याप९ सुरु झालेली नाही. त्या ...
आजच्या पहिल्या दिवशी वाहतुकीचा पुरता फज्जा उडालेला आहे. नोकरदार वर्गाने बस पकडण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावल्याचे डोंबिवलीत दिसून आले, तर मुंबईत विलेपार्ले येथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ...
ठाण्यात खारेगाव टोल नाक्यावर झाड पडल्यामुळे गुरु वारी सकाळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तर नौपाडयात झाड पडून तीन वाहनांचे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेत या दोन्ही ठिकाणी मार्ग मोकळा केल्याची माहिती सूत्रांंनी दिली. ...
घराबाहेर न पडण्याचे आवाहन ठाणे पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. असे असतानाही अनेकजण सर्रास वाहने घेऊन विनाकारण घराबाहेर पडतात. अशाच नियमांची पायमल्ली करणा-या ५५ रिक्षा आणि २२ दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने शनिवारी एकाच दिवसात कारवाईचा बडगा उ ...
रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही, सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून काही चालक सुसाट आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे. ...