अतिवृष्टीमुळे ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ होऊन धरण १०० टक्के भरले आहे. याचा फटका राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्लेगाव पुलाला बसला. या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या ३६ तासांपासून ठप्प आहे. ...
बऱ्याचदा वाहतूक पोलीस लोकांना पटवून देण्यासाठी नवनवीन प्रयत्न करत राहतात. सध्या सूरत पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो काही वेळातच व्हायरल झाला आहे. ...
नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाईसाठी ऑक्टोबर २०१६मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने ई-चलान प्रणाली सुरू केली होती. त्यानंतर राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत ही प्रणाली सुरू करण्यात आली. ...
औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या वाहतूक शाखेतर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक, चालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे ...
Traffic Rule, Wrong side Driving: दिल्लीमध्ये हे काय़दे लागू झाले आहेत. तेथील पोलिसांनी वाहतूक कोंडी जिथे जास्त होते, अपघाताची ठिकाणे हेरून तिथे हा नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. ...