दरवेळी रागवणारे, इतरांवर हात उगारणारे, समज देऊनही न ऐकणाऱ्याना अद्दल घडविणारे गरज पडल्यास आपल्या लाठीचा प्रसाद देणारे पोलीस सर्वाना माहिती असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोंढव्यातील रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना आपल्या डब्यातील घास काढून देणाऱ ...
राज्य शासनाने सोमवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीला झुगारून नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी अशा लोकांविरोधात कडक पावले उचलत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. अन ...
एकीकडे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची लाठी उगारली जात असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांमधून व्हायरल होत असतांनाच ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी ठिकठिकाणी अन्नाचे वाटप तसेच रस्त्यामध्ये अडकलेल्यांना मदतीचा हात देऊन केलेल् ...
जनता कर्फ्यूला रविवारी १०० टक्के प्रतिसाद देणाऱ्या रत्नागिरीकरांनी सोमवारी मात्र बेपर्वाईचे दर्शन घडविले. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रत्नागिरीत सोमवारी सकाळपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आह ...