Echo tourism schemes इको टुरिझम योजनेअंतर्गत निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्याला ३० कोटी ५९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. विदर्भासह चिंकारा संरक्षण व जैवविविधता वनोद्यान, पाचगाव पर्वती येथील तळजाई वनोद्यान, कन्हेरी येथे वन्यप्राणी वन ...
शनिवार, रविवार सुट्टीमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे ही पर्यटकांनी बहरून गेली आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र याबाबत पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. परंतु, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी काही प्रमाणात प्रवासी सीट आरक्षित करतात. परंतु, जवळच्या पल्ल्यामध्ये आरक ...
जगातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची भिंत भारतात आहे. या भिंतीची लांबी तब्बल ३६ किमी इतकी असून या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात भारतातील या जबरदस्त वास्तू विषयी... ...
निळाशार, नितांत स्वच्छ समुद्रकिनारा असलेले शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे. पावसाळ्यात पर्यटन हंगाम कमी असला तरी आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची हमखास गर्दी पाहायला मिळते ...
Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur-ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला जुना राजवाडा या वास्तूचा इतिहास संकेतस्थळावर चुकीच्या पद्धतीने मांडला जाणे क्लेशदायक आहे, अशा शब्दात खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे ...
केरळ प्राकृतिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखलं जातं. निसर्गाचं मनमोहक रुप अनेकांचं मन मोहून टाकतं. केरळमधली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. केरळला गेल्यावर आवर्जुन भेट द्यावीत अशी ठिकाणं कोणती? जाणून घेऊयात... ...