लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘अमृत मिशन’ केंद्रशासनाने सुमारे अडीस वर्षांपूर्वी लागू केले आहे. त्याव्दारे सर्वच महापालिकां, नगरपालिकांनी विविध प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यामध्ये तीन हजार नऊ कोटी रूपये खर्चाचे पाणी पुरवठा व भुयारी गटार ...
शिवसेनेचे खासदार व आमदार ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना किमान वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी करत असतानाच खुद्द जयस्वाल यांनी मी राज्य शासनाला बदलीची विनंती केल्याचे शुक्रवारी महासभेत जाहीर केले. वर्षअखेरीस राज्य मंत्रिमंडळात होणारे फेर ...
पालिकेच्या टीडीआर धोरणावरून भाजपाचे नगरसेवक आक्रमक झालेले असताना यापुढे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट (टीडीआर) देता येणार नाही, अशी घोषणा ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी महासभेत केली. त्यामुळे जुन ...
ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालयांसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त निर्माण होत असेल, तसेच ज्या सोसायट्या पाच हजार चौ. मीटरच्या क्षेत्रात वसल्या असतील त्यांनी त्यांच्या कच-याचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी कच-याची विल्हेवा ...
ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडागृहाच्या दुरुस्तीची अनेक कामे याबाबतचे निविदा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच करण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी पक्षातील नगरसेवक विकास रेपाळे यांनी गुरुवारी महासभेत केला. या आरोपाने संतापलेल्या क्रीडा अधिकारी मीनल पालां ...
आरटीआय कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात काही महत्त्वाच्या बाबी निर्दशनास आल्या आहेत. काही कार्यकर्ते माहिती मागवतात, तिच्या आधारे दुसराच न्यायालयात याचिका दाखल करतो. काही वेळेस ती मागे घेतली जाते. काही जण ठराविक विभागात एकाच विषयासाठी वारंव ...
पाण्याचा अंदाज न आल्याने आणि त्या घोडय़ाच्या पायाला दोर अडकल्याने तो बुडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाण्यात बुडून घोड्याचा मृत्यु कसा झाला असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...
ठाणे महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदा असल्याचे सकृतदर्शनी मत नोंदवत उच्च न्यायालयाने आतापर्यंत वृक्ष प्राधिकरण समितीने ठाण्यातील वृक्ष तोडण्यासंदर्भात दिलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती दिली. तसेच यापुढेही ही समिती नविन झाडे तोडण्यास परवानगी द ...