- इंद्रजित देशमुख-वारी करणाऱ्या वैष्णवाचे घर कसे असते? यावरही संतांनी चिंतन केले आहे. आज कित्येक घरं मुकी होत निघाली आहेत. घरातील संवाद संपत चालला आहे. नात्या-नात्यांतील अंतर वाढत चालले आहे. अविश्वास, रुक्षपणा, वैचारिक गोंधळ यामुळे जीवनातील रस कमी ह ...
शतकानुशतके श्रद्धा, विवेक व प्रेरणा या सूत्रांवर हिंदू धर्म आपली वाटचाल करत आला आहे, त्यामुळे जगन्नाथ मंदिरामध्ये बिगरहिंदुंना प्रवेश देण्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाने विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यावर अज्ञाताने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. ...
श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखी रिंगण सोहळा हिंगोलीनगरीत ४ जुलै रोजी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत रामलीला मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ...
न्यायालयाच्या निर्देशानंंतर महापालिकेने नागपूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. यामुळे जनतेतील वाढता रोष पाहता भाजपामध्येच अंतर्गत महाभारत सुरू झाले आहे. ...