एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहराचे तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे़ त्यामुळे शरीराची लाही लाही होऊन उष्माघातासारखे प्रकार घडू शकतात़ उन्हाळ्यात होणारी डोळ्यांची जळजळ, शरीराला वारंवार येणारा घाम, घसा कोरडा पडणे, अचानक ताप येणे आदी ...
नागपूरचे तापमान गुरुवारी पुन्हा १ अंशाने वाढून ४४.४ डिग्री सेल्सिअवर पोहोचले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असू ...
उन्हाच्या तडाख्याने पक्षी घायाळ होऊन पडत आहेत. कोणाचे पंख पतंगाच्या मांज्यामुळे कापले जात आहेत, तर कधी आणखी एखाद्या कारणाने पक्षीजीवन धोक्यात येत आहे. अशावेळी काही माणसं पक्षीप्रेम दाखवतात, तेव्हा अजूनही भूतदया व माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. ...
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असतानाच मुंबईचा विचार करता मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरातील ठिकठिकाणांचे कमाल तापमान अधिक नोंदविण्यात येत आहे. ...
शहराच्या कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने नाशिककर उष्णतेने हैराण झाले आहेत. बुधवारी (दि.२४) सूर्यनारायण कोपल्याने कमाल तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचले. ...
सूर्य पुन्हा आग ओकत असून बुधवार, २४ एप्रिल रोजी अकोल्याचे कमाल तापमान पुन्हा ४५.१ अंशावर पोहोचल्याने दुपारी रस्त्यावर संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली. ...