मागील चार दिवसांपासून शहराचे तापमान पुन्हा तिशीपार सरकत असून, शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरुवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन ...
जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता १७ जूनपर्यंत सरासरी ११२ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. यंदा मात्र १७ जूनपर्यंत सरासरी ६.७५ मिमी पाऊस झाला. त्यामुळे अद्याप १०५.२५ मिमी पावसाची तूट कायम आहे. आता जून महिना अर्धा लोटला असूनही पाऊस बरसण्याचे नाव घेत नसल्याने ही ...
भीषण तापमानामुळे तलावातील पाणी आटले असून सिहोरा परिसरातील तलावांमध्ये मासोळ्यांच्या मृत्यूचे तांडव सुरु आहे. या प्रकाराने मत्सपालन संस्थांना १० कोटींचे नुकसान झाले आहे. सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या बावनथडी नदीचे पाणी चार महिन्यापूर्वीच आटले आहे. ...
नवतपा संपल्यानंतरही नागपुरात तापमान कमी झाले नाही. गेल्या चार दिवसात शहरात दुसऱ्यांदा पारा ४७ डिग्रीवर गेला आहे. शरीराला झोंबणारे ऊन, अशात ढगाळलेल्या वातावरणामुळे उम्मस आणखी वाढली आहे. बुधवारी नागपूरचे तापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. तर ...