Ind Vs Ban, T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ बुधवार २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण सामना खेळणार आहे. हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आहे. या सामन्यात भारतीय संघातील ५ खेळाडू निर्णायक ठऱणार ...
भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी मिळून चार संघांची घोषणा केली आहे. मात्र काही खेळाडूंना संघात संधी न मिळाल्याने या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी दमदार कामगिरीही केली आहे. ...
टीम इंडिया 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. अशा स्थितीत आता भारतीय संघाचा सामना कोणाशी होणार हे पाहावे लागणार आहे. ...