राज्य शासनाने आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील जवळपास ६ हजार ४३ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरावा लागणार होता. ...
बदल्यांमध्ये अन्याय झाला, ज्येष्ठता याद्या जाहीर केल्या नाहीत, बोगस प्रमाणपत्रे तपासली नाहीत, शिक्षकांनी असे चुकीचे आरोप करूनयेत. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषी ...
शिक्षक बदली प्रक्रियेत ४१० शिक्षकांना विस्थापित करण्यात आले आहे. आपल्यावर अन्याय झाला असून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विस्थापित झालेल्या शिक्षकांनी दिला आहे. ...
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ कायमच असल्याचे दिसून आले आहे. यात विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या तुलनेत आॅनलाईन पोर्टलवरील जागा कमी असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर कार्यवाही करण्यासंदर्भात शिक्षकांनी वरिष्ठांना निवेदन सादर ...
अनादीकाळापासून गुरूला जीवनात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. गुरुला ब्रह्म, विष्णू, महेश उगीच म्हटले नाही. मात्र कलियुगात पगारापुरतेच काम करणारेही काही असल्याने कधी-कधी ते चेष्टेचा विषयही बनतात. ...
जिल्हा परिषदेच्या २२५५ शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. परंतु या बदल्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाबाबत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. ...
खासगी शाळांवरील शिक्षकांना नव्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी मिळवण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले. त्यामुळे नोकरी वाचविण्यासाठी या शिक्षकांची धडपड सुरू आहे. तालुक्यात कॉन्व्हेंट, सीबीएससी, संस्था मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे विद्यार्थी संख्येचा प्रश्न ब ...
जिल्ह्यातील ५२७ शिक्षक विस्थापित झाले असून, यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील तब्बल १७३ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांनी मागितलेल्या २० पैकी एकाही शाळेवर त्यांची बदली झाली नाही. उलट त्यांच्या जागेवर दुसरे शिक्षक बदलीने येणार असल्यामुळे या शिक्षकांमध्य ...