शांतीश्री पंडित गेल्या पाच वर्षांत एक हजाराहून अधिक दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षे विना वेतन रजेवर असताना त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणखी शाळा बंद आहे. मात्र थेट अध्यापन आणि मोबाईलवरील अध्यापन आकलनात फरक पडत असल्याने या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान झाले आहे. ...
शिक्षक नोकरीसाठी टीईटी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून राज्यात काहींनी नोकरी मिळविली असल्याचे उघड झाले असून या प्रकरणाचा आता पोलीस शोध घेत आहे. २०१३ पासून लागलेल्या कोणत्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र ...
हिंदुस्थानी भाऊ नावाच्या व्यक्तीने परीक्षा ऑनलाइन घ्या म्हणून वादळ उठवून दिले. शिक्षणतज्ज्ञ संतप्त झाले. बाबूरावांना हे समजले. त्यांनी तत्काळ काही शिक्षणतज्ज्ञांना फोन केले. अन्... ...
१९८८ साली शिक्षक मतदार संघाची पहिली निवडणूक झाल्यानंतर ३ वेळा शिक्षक आमदार म्हणून संजीवनी रायकर निवडून आल्या होत्या. वात्सल्य या अनाथ मुलांच्या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या ...