ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात विस्ताराची १०० हून अधिक उड्डाणे रद्द आणि विलंबाने उडाली होती. तसेच आजही एअरलाईन्सची ७० हून अधिक फ्लाईट रद्द होऊ शकतात. ...
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) पुन्हा फ्रेशर्सची भरती सुरू केली आहे. त्यामुळे नवीन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
कंपनीमध्ये 31 दिसंबर 2023 पर्यंत प्रमोटर्सचा वाटा 52.9 टक्के एवढा होता. तर एफआयआयचा वाटा 18.89 टक्के आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 10.21 टक्के एवढा होता. ...