लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या मजूरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे उपासमारीमुळे कर्मभूमीत मरण्यापेक्षा अनेक मजूरांनी जन्मभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. ...
विल्लुपुरम जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत ती नोकरी करत होती. गुरुवारी रात्री ती थलैवासल शहराच्या सीमारेषेजवळ पोहोचली. तब्बल ३ जिल्हे पार करुन तीने २९४ किमीचा हा प्रवास केला होता. ...
एखाद्या नवीन ठिकाणी जाताना गुगल मॅप्स आधार घेतला जातो. पण तुम्हाल जर कोणी यावरून भांडण झाल्याचं सांगितलं तर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. ...