महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे. ...
शासनाच्यो निराधार व गरीबांसाठी अनेक योजना आहे. परंतु दफ्तर दिरंगाईमुळे या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे निराधारांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची दखल घेत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी बैठक ब ...
आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरावरील समिती गठित होत नसल्याने १ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ९ महिन्यांपासून या संबंधी एक ही बैठक न झाल्याने या प्रकरणाचा निपटारा होत नाही. यामुळे वृद्ध ...