स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत वाई पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात असताना आता पालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या श्रमदानातून ऐतिहासिक कृष्णा घाटाने मोकळा श्वास ...
उंबर्डाबाजार : कारंजा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असताना उंबर्डाबाजार ग्रा.पं.प्रशासन तथा कारंजा पं.स.च्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणाचा फटका अनेक गरीब कुटूंबांना बसला आहे. ...
तेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात शौचालय पूर्णत्वाचे व ग्रामपंचाय त हागणदारीमुक्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये निधी कमी पडू नये म्हणून ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर स्वच्छतेसंदर्भात उपलब्ध निधीचा विनियोग शौचालय अनुदान साठी करण ...
‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार २०१७-१८ साठी ठाणे जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी ...
कागल : केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेसाठी कागल नगरपरिषदेने जय्यत तयारी केली असताना या स्पर्धेचा ‘फिव्हर’ कागलकरांमध्येही संचारला आहे ...
वाशिम: महाविद्यालयीन युवक-युवतींना सहभागी करून घेत राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दरवर्षी स्वच्छता मित्र वत्कृत्व कंरडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार, यावर्षी जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत वरिष्ठ गटातून कारंज ...
कचरा मुक्तीसाठी प्रयत्न करणा-या अर्पणा कवी यांच्या पुढाकाराने इनरव्हील क्लबच्या वतीने कचरा मुक्तीची मोहिम राबविली जात आहे. सर्व प्रकारचा कचरा 21 तारखेला डोंबिवलीच्या ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी 10 ते 12 वाजताच्या वेळेत स्वीकारला जाणार आहे. या म ...