देशातील पहिल्या शेतकरी अात्महत्येला 32 वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच अात्महत्या करु नका, व्यवस्थेविरुद्ध लढा हा संदेश देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग अांदाेलन करण्यात ...
खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्य ...
बुलडाणा : पोलिस भरतीची १२ हजार पदे भरण्याचे आश्वासन पूर्ण करावे, प्रत्येक जिल्ह्यात किमान २00 पदे भरावी, पोलिस शिपायांची रिक्त पदे भरावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुर ...
चिखली : भाजपा सरकारने शेतकर्यांना अक्षरश: वार्यावर सोडले असून, या घोषणाबाज सरकारच्या विरोधात शेतकर्यांना मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातील विविध संघटना एकत्न येऊन दिल्ली येथे शेतकर्यांचे मोठे आंदोलन उभे केल्या जात असून, या आंद ...
मालेगाव (वाशिम) : शासनाकडून नाफेड खरेदीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर आणि नाफेडचे केंद्र सुरू केल्यानंतरही येथे नाफेडच्यावतीने अद्यापही तुरीची खरेदी सुरू झाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून, ८ फेबु्रवारीला रोहीत माने ...
चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना न ...
बुलडाणा: शासनाने खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन प्रकल्पाकरिता शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत; परंतु आजपर्यंत शेतकर्यांच्या ज्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्याचा योग्य मोबदला शेतकर्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्यांना भूसंपादन अधिनि ...
मालेगाव: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील पेट्रोल पंपांवर १ फेब्रुवारीला दुपारी १.०० वाजताच्या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप करीत इंधन दरवाढ व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त क ...