लोकसभा निवडणुकीत काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले ...
तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर शिरसदेवी फाटा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. याबाबतचा निर्णय मात्र सर्वस्वी त्यांनीच घ्यावा, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. ...
शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव केला आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एका धक्कादायक निकालाची नोंद झाली... ...