गुरुवारी विधानभवनातच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत नेत्यांना टोला लगावला आहे. ...
कान्होजी शिर्केंची भूमिका साकारल्यामुळे सुव्रतला ट्रोलही केलं गेलं. अखेर आता यावर अभिनेत्याने मौन सोडत ही भूमिका साकारण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. ...