मस्साजोगच्या ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. ...
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. चेहरा फडणवीसांचा होता, पण नेतृत्व शिंदेंचं होतं, असा खोचक टोला देसाईंनी लगावला. ...
Manoj Jarange Patil News: एवढा जीव लावला होता, समाजाने त्यांना तळ हातावर घेतले होते. एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची गरज नव्हती, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ...