येत्या हंगामात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने सरकारकडून साखरेच्या निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. तसे झाल्यास तब्बल सात वर्षानंतर भारताची साखर निर्यात थांबणार आहे. ...
सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन, ऑगस्ट २०२३ या महिन्यासाठी २ लाख मेट्रिक टन (ऑगस्ट, २०२३ महिन्यासाठी आधीच नियतवाटप केलेल्या २३.५ एलएमटीव्यतिरिक्त) अतिरिक्त कोट्याचे नियतवाटप करण्यात येत आहे. ...
महागाई रोखण्यासाठी सरकारने गहू आणि तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर आधीच बंधने लादली आहेत. भारताच्या या निर्णयाचा जगातील अन्नधान्य बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...
चालू साखर हंगामात (ऑक्टो-सप्टेंबर) २०२२-२३, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ४३ लाख मेट्रिक टन ऊस वापरल्यानंतरही भारतात सुमारे ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. ...