राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसवून ते ऑनलाइन करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाची पुढील गळीत हंगामापासून अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे वैधमापन विभागाचे नियंत् ...
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामामध्ये ८ लाख ८३ हजार ६९ मे. टन ऊस गाळप करून ९ लाख २७ हजार १९७ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता करण्यात आली. ...
साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफआरपी रक्कम थकवल्याने गाळप परवाना दिला नव्हता. तरीही या कारखान्याने मागील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप केले होते. ...
Sugarcane Crushing : इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे पाथरी तालुक्यातील उसावर बाहेरील कारखान्यांनी झडप घातली आहे. तब्बल २० पेक्षा अधिक साखर कारखान्यांनी थेट शेतात प्रवेश करत 'गेट केन' स्पर्धा तीव्र केली असून, यामुळे शेतकऱ्यांना दराचा फायदा होत असला तरी स ...
Ustod Mahila Kamgar : ऊसतोड महिला कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियांवर आता नियंत्रण येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय समितीमार्फत मागील तीन वर्षांतील शस्त्रक्रियांचे ...
हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या तोडग्यानुसार प्रतिटनाला १०० रुपये लवकरच दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी व वाहतूक कंत्राटदारांनी आपापल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा. ...