कर्नाटकप्रमाणेच जिल्ह्यात सध्या बारमाही गुळाचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे गुळाच्या हंगामावर परिणाम झाला आहेच, त्याचबरोबर बारा महिने गुऱ्हाळ सुरू ठेवत असताना जळणाचा प्रश्नही डोके वर काढत आहे. ...
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत प्रतिटन ३२५० रु. कारखान्याकडून व ५० रुपये शासनाकडून, असा एकूण ३३०० रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही ठिकाणी आंदोलन स्थगित झाले असले तरी काही भागांत शेतकरी ३५०० रुपयांच्या द ...
'या' जिल्ह्यांतील २७ साखर कारखान्यांनी शासकीय रक्कम भरल्याने गाळप परवाना देण्यात आला आहे. इतर साखर कारखान्यांचे परवाने पैसे न भरल्याने पेंडिंग असताना एफआरपी थकविल्याने व इतर कारणांमुळे सहा कारखाने गॅसवर आहेत. ...
Sugarcane Crushing : कायगाव परिसरात यंदा ऊस गाळप हंगामाची जोरदार लगबग पाहायला मिळत आहे. पावसामुळे हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी सुमारे पाच लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाच्या अपेक्षेने छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १८ ते २० साखर कारख ...
अतिवृष्टी आणि आता जनावरांच्या आजारांमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्याचे हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणी मजूर आले असून, त्यांच्या सोबतच्या जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ...
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन ३,५४४ रुपये अंतिम दर देणार असल्याची घोषणा वारणा समूहाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. ...