गेला हंगाम उसाच्या टंचाईमुळे १०० दिवसांच्या आत संपला. त्यामुळे साखर कारखानदारीसमोर काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकार साखरेचा किमान विक्री दर वाढवेल अशी अपेक्षा आहे. ...
sugarcane crushing देशात नवीन ऊस गाळप आणि साखर उत्पादन हंगामास सुरुवात झाली असली, तरी यंदा मान्सून लांबल्याने उभ्या उसाचे वजन वाढण्याची शक्यता आहे. ...
नैसर्गिक आपत्तीने शेतकरी अडचणीत आला आहे. स्वतःच्या प्रश्नापेक्षा शेतकऱ्याला राजकारणात रस आहे. गेल्या दोन-तीन वर्षात दर चांगला मिळाला म्हणून आंदोलने कमी प्रमाणात केली. ...
Sugarcane Workers Story : ऊस कापणी ही राज्यातील लाखो कामगारांच्या श्रमांवर आधारलेली उद्योगसाखळी आहे. पण त्यांना मिळणारे जगणे मात्र अत्यंत कठीण आहे. हदगाव तालुक्यातील साखर कारखान्यावर बीड व यवतमाळ जिल्ह्यातून आलेले ऊस कामगार रात्री-अपरात्री कडाक्याच्य ...
उसाला दर विनाकपात ३७५१ रुपये मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार केला असून, जरंडेश्वर कारखाना व्यवस्थापनाने सोमवारपर्यंत मुदत मागितली तर कराड तालुक्यातील दोन कारखान्यांनी ३५०० रुपये दर जाहीर करून कोंडी फोडली आहे. ...
शेतकरी संघटनांनी केलेल्या ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीवरून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ऊसदर जाहीर करण्याची मुदत दिली आहे. ...
Sugarcane Factory : नांदेड जिल्ह्यात साखर उद्योग वेगाने विस्तारत असला तरी या उद्योगाचा गोडवा शेतकरी आणि ऊसतोड कामगारांच्या वाट्याला येत नाही. जिल्ह्यातील सहकारी व खासगी कारखाने गाळप हंगामात जोमाने कार्यरत असताना शेतकऱ्यांना उसाला योग्य दर मिळत नाही आ ...