ऊस दर व इतर मागण्यांबाबत काहीच दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले, गेट ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांच्यासमवेत बैठक झाली. ...
सोमेश्वरनगर पोलिस प्रशासन यांनी दुकानदार आणि कारखाना प्रशासन यांच्यात मध्यस्थी करत चर्चेतून सामोपचाराचा मार्ग काढूनही काही व्यापाऱ्यांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. ...
कर्नाटकप्रमाणेच जिल्ह्यात सध्या बारमाही गुळाचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे गुळाच्या हंगामावर परिणाम झाला आहेच, त्याचबरोबर बारा महिने गुऱ्हाळ सुरू ठेवत असताना जळणाचा प्रश्नही डोके वर काढत आहे. ...
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत प्रतिटन ३२५० रु. कारखान्याकडून व ५० रुपये शासनाकडून, असा एकूण ३३०० रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही ठिकाणी आंदोलन स्थगित झाले असले तरी काही भागांत शेतकरी ३५०० रुपयांच्या द ...
'या' जिल्ह्यांतील २७ साखर कारखान्यांनी शासकीय रक्कम भरल्याने गाळप परवाना देण्यात आला आहे. इतर साखर कारखान्यांचे परवाने पैसे न भरल्याने पेंडिंग असताना एफआरपी थकविल्याने व इतर कारणांमुळे सहा कारखाने गॅसवर आहेत. ...