विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांकडून दिलेल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. ...
Rajgurunagar Crime: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये विद्यार्थ्यांमधील वादात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांच्या दोन गटात शिक्षक शिकवत असताना भांडण झाले, त्यातूनच धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ...