महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्या ...
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरु झाले असले तरी कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना २६ दिवस ...
ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तु ...
कवडदरा : दर नसल्याने इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणूचा कहर शेतकऱ्यांचे शेतमाल आणि दुधाचे उत्पादन मातीमोल करीत आहे. यापूर्वी अफवांचा बाजार उठल्याने कुक्कुटपालक आर् ...
राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. येथील बसस्थानकावर आघाडीच्या वतीने बुधवारी डफली बजाव आंदोलन करण्यात आले. ...
आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...