SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
Navi Mumbai: दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सराव परीक्षेचा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ करण्यात आला. ...
दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे. ...