वैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते. ...
विश्वातील प्रत्येक धर्मात स्वर्ग व नरकाची परिकल्पना केलेली आहे. असे मानले जाते की धर्मानुसार आचरण असल्यास स्वर्ग व त्याविरु ध्द आचरण असल्यास नरकाकडे नेले जाते. साधारणत: धर्माचा अर्थ म्हणजे एक विशिष्ट उपासना पध्दती किंवा कार्यसंहिता होय. ...
‘पृथ्वीवर एक असे शहर असावे, ज्यावर संपूर्ण मानवजातीची मालकी असावी. त्या नगरीचा नागरिक भगवत्-चेतनेचा स्वयं-सेवक असावा. ते अविरत शिकण्याचे केंद्र असावे. ...
साहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते ...
खामगाव: येथील आदिनाथ मंदिराच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त आयोजित ऐतिहासिक अष्टान्किा महोत्सवात मंगळवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मुमुक्षुबेन(दिक्षार्थी) रोशनीदीदी यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेचे शहरात ठिकठिका ...
पौष मास म्हटलं की थंडीचा गारठा, धुक्याची शाल लपेटलेली वसुंधरा नजरेसमोर येते. सूर्यनारायणाचं महत्त्व अधोरेखित करणारा पौष! प्रत्येक रविवारी दिनकराचं पूजन करणारी परंपरा. पंचमहाभूतापैकी एक तेजस तत्त्वाचा अधिपती असणारा सूर्य. ...
संत ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणे कोरान्न घेऊन घराच्या अंगणात आले होते. ज्ञानेश्वरांनी निमूटपणे आपली झोळी मुक्तेच्या हाती दिली पण त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. नेहमीच्या त्यांच्या हसतमुख चेह-यावर क्रोध होता, उद्विग्नता होती; उदासीनता होती. ...