धम्म संस्कार बुद्ध नियमानेच व्हावेत. अगदी साधा आणि सरळ धम्म संस्कार असताना नको ते अनुकरणाचा प्रयत्न टाळण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन भदंत विमलकित्ती गुणसिरी यांनी केले. ...
मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश काशीगिरी महाराज यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दुपारी निधन झाले. औरंगाबाद जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा भक्त वर्ग असून उद्या सकाळी 10 वाजता श्री.क्षेत्र मुर्डेश्वर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आह ...
संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे प्रसिद्ध यात्रा भरते, येत्या बुधवारपासून (दि.१६ ) सुरू होणाऱ्या या यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. ...
स्थापत्यशिप : जालना जिल्ह्यातील अंबडजवळील जामखेड परिसरातील जुनेजाणते, बाजारपेठ असलेले गाव! जामखेड गाव परिसरात जांबुवंताची आख्यायिका प्रसिद्ध आहे. जांबुवंत हा अत्यंत बुद्धिमान असा अस्वलांचा राजा होता व रामायण आणि महाभारत कथेत याचा उल्लेख आढळतो. महाभार ...
प्रासंगिक : एकदा महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी ‘खरं तर मला बुद्धाच्या काळात जन्माला यावयास पाहिजे होतं. मग मला बुद्धाशी नियमितपणे संवाद साधायला मिळाला असता!!’ अशी खंत जाहीरपणे व्यक्त केली होती. तसे पाहिले तर बुद्ध आणि टागोर यांच्यामध्ये जवळपा ...