सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Biyancha Tutvada : खरीप हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. सोयाबीन व कपाशी बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवत व्यापाऱ्यांकडून दरवाढ; खत खरेदीची सक्तीही करताना दिसत आहेत.(Biyancha Tutvada) ...
Vidarbha Monsoon Update : विदर्भात मान्सूनने (Monsoon) प्रवेश केल्याचा दावा जरी करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण फारच कमी नोंदवले गेले आहे. १६ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. पर ...
Millipede Kid Niyantran : मे महिन्यात पाऊस पडला. शेतकरी आशेने शेतात उतरले... पण नशिबाने पुन्हा डाव साधला. जूनच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली आणि त्यातच मिलीपीड किडीने हंगामपूर्व (Pre-Season) पेरणी केलेल्या पिकांवर हल्ला चढवला आहे. जाणून घ्या उपायय ...
Soybean Market Update : सोयाबीनच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. शासकीय हस्तक्षेप आणि योग्य धोरणांच्या अभावामुळे दरात अनियंत्रित चढ-उतार होत आहेत. (Soybean Market Update) ...
Shetmal Production : राज्यात यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी (Record-breaking) उत्पादन घेतले असले तरी बाजारभावाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार तृणधान्य, अन्नधान्य आणि तेलबिया पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. ...