पत्रात पूर्णवेळ अध्यक्ष या मुद्यावरच भर आहे.. गांधी-नेहरू कुटुंबाविषयी आदर व्यक्त करताना लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या वर्षभरानंतरही पक्षाने आत्मपरिक्षण केले नाही, असेही पत्रात म्हटले आहे. ...
भाजप विरोधी पक्षांशी समन्वय व काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यात यावे, असेही या नेत्यांनी सुचवले आहे. तसे झाल्यास कांग्रेस सोडून गेलेले दिग्गज नेत्यांना पुन्हा परतण्यासाठी कोणते पद द्यावे याचा उल्लेख नेत्यांनी टाळला आहे ...
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांना साकडे घातले आहे. तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोनिया गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असे म्हटले आहे. ...