भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. ...
1965च्या युद्धावेळी देशातील बालकांपासून ते वृद्ध आणि जवानांपर्यंत प्रत्येक जण युद्धासाठी तयार झाला होता. भारतीय जवानांतही जबरदस्त उत्साह संचारला होता. हे युद्ध एप्रिल 1965 ते सप्टेंबर 1965 दरम्यान लढले गेले. ...
इस्रायली सैन्याने म्हटले आहे, की त्यांनी हमासच्या नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या एका ठिकाणाला, काही भूमिगत ठिकाणांना आणि काही चौक्यांना निशाना बनवले. 2007 मध्ये हमासच्या गाझावर नियंत्रण मिळवल्यापासून इस्रायल आणि हमासमध्ये तीन लढाया झाल्या आहेत. तसेच अन ...
संपूर्ण जगात कोरोना पसरवण्याचा आरोप, ज्या चीनवर केला जात आहे. तोच चीन आता लसीच्या शर्यतीत स्वतःला आघाडीव असल्याचे सिद्ध करण्यासाठी एका गुप्त प्लॅनवर काम करत आहे. ...