भालूर परिसरात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईवर काही प्रमाणात मात करण्यासाठी येथील सैन्यातील जवानाने आपल्या शेतातील बोअरवेलचे पाणी गावासाठी खुले करून देशसेवेबरोबरच जलसेवेचाही वसा घेतला आ ...
काश्मीर खोऱ्यात सीमारेषेवरील राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी सेक्टर येथे सायंकाळी 5 वाजल्यापासून भारतीय सैन्य अन् पाकिस्तानी रेंजर्संमध्ये गोळीबार सुरु आहे ...
भारतीय लष्करातील सैनिक हे वेगवेगळ्या राज्यातून आलेले असून वेगवेगळ्या जाती-धर्माचे आहे. मात्र प्रशिक्षण पूर्ण करून शपथ घेतल्यानंतर सैनिकांचा एकच धर्म आणि एकच राज्य ते म्हणजे भारत होय, असे प्रतिपादन तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा ...
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी (२९) हे भारतीय लष्कराचे जवान पाकने केलेल्या गोळीबारात रविवारी शहीद झाले. मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील केशव मूळचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील श ...