रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील सरपंच श्रीकांत महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार वर्षांचे मानधन व भत्त्याच्या रकमेतून गावकऱ्यांची तृष्णा भागवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी दोन उच्च क्षमतेचे वॉटर कूलर बसवून दिले. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत ...
विवरे बुद्रूक येथे गटारी नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येने त्रस्त झालेल्या अजंदा रोड भागातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली ...
फैजपूर येथील रहिवाशी तथा राष्टÑीय सुरक्षा बलात कार्यरत असलेले मनोज अशोक घोडके व महाराष्ट्र पोलीस दलात सेवारत शरीफ रशीद तडवी या दोघा जवानांनी मुंबईत उत्तम कामगिरी केली आहे. ...
मुस्लिमबांधवांनी गावच्या शिवेवर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस नमाज अदाकरून पावसासाठी दुवा मागितली. वारकरी संप्रदायाच्या मंडळीने दिंडी काढून पावसासाठी देवाला साकडे घातले. ...
अनेक ग्रामपंचायती दिव्यांगाचा निधी दिव्यांगावर खर्च न करता इतर कामांसाठी खर्च करतात. याविरोधात आम्ही लढा उभारला आहे. - संग्राम सावंत , मुक्ता संघर्ष समिती ...
सामाजिक वनीकरणअंतर्गत वृक्षारोपणासाठी मे महिन्यात नरसी-मुखेड रस्त्याच्या दुतर्फा अर्ध्याहून कमी खोदलेल्या खड्ड्यात झाडे लावण्यात आली़ विशेष म्हणजे, पुरेसा पाऊस झाला नसून त्यामुळे जमिनीत ओलावाही नाही़ अशा स्थितीत लावलेल्या झाडांनी काही दिवसांतच माना ट ...
पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले. ...