इथल्या पूरग्रस्तांना या संस्थेच्या २३ कार्यकर्त्यांनी संस्मरणीय असा मदतीचा हात दिला. १३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते. ...
तालुक्यापासून २३ किमी अंतरावर वसलेलं म्हाळशी गाव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने व स्वप्नपूर्ती केंद्राच्या प्रयत्नाने १३ वर्षापूर्वी गावात बचत गटाची चळवळ सुरू झाली. ...
जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. दररोजच्या जेवणाचा खर्चही पालकांना झेपावत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातून आलेल्या ३६ गरीब ...
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून तीन दिवसीय प्रबोधनमाला सुरू होत आहे. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ यंदा रावेर व यावल तालुक्यात हा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे. ...