लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर रेल्वे : वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा-राजाकडून शेतीच्या मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून ... ...
बैल पोळ्याला शेतकऱ्यांमध्ये जसे बैलाला महत्त्व अगदी, त्याचप्रमाणे गाढव पाळणाऱ्यांमध्ये या गाढवांना महत्त्व. तोच उत्साह आणि तीच प्रथाही जोपासण्यात आली. पोळ्याच्या दिवशी या गाढवांना आंघोळ घातली गेली. आंघोळीनंतर वेगवेगळ्या रंगात त्यांना रंगविले गेले. गा ...
पती, पुत्र व कन्या छत्र हरवलेल्या कळमडू, ता.चाळीसगाव येथील रेशमाबाई रामसिंग मरसाळे (वय ७०) या नात्याने वडिलांची बहीण (खानदेशी शब्द फुई, आत्या) असलेल्या वृद्धेला खेडगावातील मातंग समाजातील नेटारे कुटुंबातील त्यांच्या भाच्यांनी तिथे जात मायेचे छत्र धरत, ...
रोगराई, संकटे, दुष्काळ, बेकारी, भ्रष्टाचार अशा समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाटासाठी निघत असलेली मारबत व बडग्याची मिरवणूक नागपुरात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात निघाली. ...
जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. एक हजार मुलांमागे ९६७ मुली असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. ...
आहाराच्या कमतरतेमुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिचा वेग मंदावू नये, याचीही चिंता आहे. आहारासाठी समाजाचे पाठबळ लाभले तर माझी मुलगी अॅथ्लेटिक्समध्ये नाव कमवेल,असा विश्वास आहे. ...