संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील ८ वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्रशासनाकडून सलग ३ वेळा प्रथम क्रमांक तर एखदा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सदर संगणक परिचालकांनी रात् ...
आश्रमशाळेच्या कामावर घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी आदिवासी विकास विभागाअंतर्गत रोजंदारी वर्ग ३ व ४ कर्मचारी संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
दारूविक्रेत्यांवर बंदी आणली नाही. दारूविक्रेत्यांना पोलिसांचे भय नाही, असा आरोप तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा, सुसूरडोह, आसलपाणी येथील सरपंच, उपसरपंच व गावातील महिलांनी केला आहे. परिणामी या गावातील महिलांनीच आता दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे. ...
अंबाळीसह परिसरातील जनुना, पळशी, नागापूर, गगनमाळ, तरोडा, शिळोणा, गौळ, धनज, मोहदरी, मुळावा, वानेगाव आदी ठिकाणी हातभट्टीच्या दारू व्यवसायाला उधाण आले आहे. स्वस्तात मिळणाऱ्या या दारूकडे मजूर वळत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. महिलांना अनेक ...
मनातील संवेदनांचे कोपरे जिवंत ठेवले तरच समाज जोडला जाईल. कवी शंकर बडे यांनी त्यांच्या कवितांमधून माणसं जोडण्याचं हेच काम केल्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपल्या आसपास दरवळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांनी केले. कवी ...
राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदमधील कन्नमवार सभागृहात जिल्हा अभिसरण समितीची बैठक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. ...