इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास तीन हजार मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाती फलक घेत आणि विविध नारे लावत निघालेला हा मुस्लिम समाजाचा ...
सन २०१८ पासून अहेरी तालुक्यात आम्ही मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) म्हणून प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मात्र आता मतदार यादीत सर्वेक्षणाच्या कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मा ...
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा तालुका व शहराचा संयुक्त शिक्षक मेळावा संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय भंडारा येथे शनिवारी पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशम ...
न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी तपास अधिकाऱ्यासोबतच अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. त्याअंती जाऊन न्यायाधीशांकडून निकाल दिला जातो. बरेचदा आरोपींनाच संशयाचा फायदा मिळतो. खून, प्राणघातक हल्ला, महिलांवरील अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार यासारख्या गुन्ह्यांच ...
विज्ञान विषयाचे अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावशाली व आकर्षक होण्यासाठी ज्या शैक्षणिक संसाधनांची आशक्यता असते, त्यांची उपलब्धता प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये असणे गरजेचे असते. यावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार मुल्यांकन होणे तेवढेच महत्वाचे व ...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन २०१३-१४ पासून सुरू करण्यात आले. त्यावेळी अर्जुनी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. या प्रकल्पांतर्गत महिलांचे ग्रामसंघ, प्रभागसंघ व कॅडर तयार करण्यात आले. महिलांच्या बच ...
६ महिन्यांनंतर घेण्यात आलेली नगर परिषद स्थायी समितीची सभा अवघ्या तासाभरातच आटोपली. सभेत उपस्थित सदस्यांच्या मंजुरीने विषयसूचीतील सर्वच विषयांना मंजूर करण्यात आल्याने शांततेत ही सभा पार पडली. प्रोफाईल बुक छपाईसाठी निधीची तरतूद करणे, वशिला पद्धतीवर सफा ...
विद्यार्थ्यांनी साने गुरुजींची ‘शामची आई’ ही पुस्तक एकदा तरी वाचल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. श्रीराम गहाणे यांनी केले. ...