नाना-नानी पार्क टवाळखोरांचा अड्डा बनले आहे. त्यांना हटकणाऱ्यांवरच चाल केली जाते. या प्रकारात एखादी गंभीर घटना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रार करून याठिकाणी सुरक्षा रक्षक देण्याची मागणी करण्य ...
पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते. वणी विभागात बहुतांश लोकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकºया ...
महापालिका आयुक्त संजय निपाणे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी बडनेरा झोन क्रमांक २ व झोन क्रमांक ४ यांनी संयुक्तरित्या प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत आस्थापनांची तपासणी केली. त्यावेळी सिंधी कॅम्प येथील सुशिल मोटवानी यांच्या राहते घरात ...
एकीकडे नियमित नवनवीन कपडे घेणारे दिसतात. तर दुसरीकडे अंगावर लावायलाही कपडे नाही,असा समाज दिसतो. पाच महिने, वर्षभर कपडे वापरले की, ते कपडे फेकायला काढणारा समाजही आहे. मात्र, आता हेच कपडे गरजू, गरिबांना वापरता येणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ नावाची संकल्पन ...
राजुरा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यास्थितीत कापूस वेचणी, धान चुरणे, तुर तोडणी सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. मात्र मागील महिनाभरापासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. परंतु पिकांच्या संरक्षणासाठी श ...
भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनावने यांच्या मार्गदर्शनाखाली नारगुंडा पोेलीस मदत केंद्राच्या हद्दीतील खंडी येथे शनिवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पोलीस विभागाकडून लग्न व इतर सामूहिक कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी भांडी, ताडपत्री व इ ...