वणी तहसील परिसरात दररोज ५० व त्यापेक्षा अधिक लोक धान्याच्या गरजेपोटी येत आहेत. राशन दुकानातून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे वितरण शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे शहरातील अनेक दानदात्यांनी स्वत: शहरात फिरून गरजवंतांपर्यंत धान्याच्या किट पोहचविल्या. त्याचा ...
संचारबंदीत घराबाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, रहिवासी भाग सुनसान आहे. परिणामी नागरिकांनी टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगणाऱ्या भटक्या श्वानांचे हाल सुरू आहे. अन्न, पाण्यावाचून त्यांची तडफड होत आहे. सुभाष रणवीर या संवेदनशील व्यक्तीच्य ...
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे आवागमन बंद करण्यात आले आहे. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या निर्देशानुसार चामोर्शी-मूल मार्गावरील वैैनगंगा नदी ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. केंद्र व राज्य शासनाने सुद्धा लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील तेंदू संकलन हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी यावर्षी मजुराचा रोजगार हिर ...
उद्योगांवर आधारीत वाहतूक व्यवसायापासून तर इतर सर्व घटकांचा समावेश आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा सुमारे ५०० कोटींच्या घरात असल्याची माहिती चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुधन रूंगठा यांनी दिली. येत्या काळात टाळेबंदी मागे घेतल्या गे ...
देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने यावर खबरदारी म्हणून मागील २१ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गरीब, मजूर वर्गातील नागरिकांचे काम बंद आहेत. त्यामुळे शासनाने दारिद्रय रेषेखालील व अंतोदय गटातील नागरिकांसाठी शासनाने रेशन दुकानात सवलतीच्या दराने ...
कुणाकडेही रेडिओ नसल्याने जुनी मंगळवारी वॉर्डात गुजरात पलन यांच्या घरापुढे रेडिओवरील बातम्या ऐकण्यासाठी मंडळी जमा झाली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी ऐकताच उपस्थित जनता भावनाविवश होवून अश्रू ढाळायला लागले. तेथेच शोकसभा घेण्यात आली. ...