कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहे. दारूविक्रेत्यांकडे नागरिकांना देण्यासाठी दारूच नसल्याने दारूविक्रेते नवनवीन शक्कल लढवत असल्याचे चित्र शहरात पहावयास ...
गावात पाण्याची मुबलकता आणि काळी कसदार शेती असल्याने रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. प्रत्येक कुटुंबाकडे शेती असल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाकरिता हे गाव निम्न वर्धा प्रकल्पात बाधित झाले. त्यामुळे ...
बीटीबी सब्जीमंडीत व्यापारी व शेतकऱ्यामध्ये सोशलसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कठडे आणि दोर बाधून पाच फुटाचे अंतर तयार केले आहे. सब्जीमंडीच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप लावण्यात आला आहे. यातून सर्व शेतकरी आणि व्यापारी जाणे बंधनकारक करण्यात आले ...
कोरोनामुळे २३ मार्च रोजी देश लॉक डाउन त्यामुळे मेळघाटातील गोरगरीब आदिवासीच्या हातांना काम नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. अशात मग्रारोहयो अंतर्गत कामे पूर्ण बंद पडली होती. गत आठवड्यापासून घरकुल, सीसीटी, वृक्षलागवड आदी कामे ग्रामपंचायतीमा ...
लॉकडाऊनमुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना दोन वेळ जेवणाची सोय करणे कठीण होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता कळंब शहरातील गरजु लोकांना दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चिंतामणी मंदिराच्या पुढाकारात अडचणीत सापडलेल्या लोकांना धीर देण्याचे ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांच्या आदेशानुसार या भेटी देण्यात आल्या. यावेळी न्या. एम.आर.ए. शेख यांच्यासोबत तहसीलदार कुणाल झाल्टे, मंडळ अधिकारी वसंत पखाले, लक्ष्मीकांत देशपांडे, पुरवठा निरीक्ष ...
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच यंदा गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंधारा तयार करण्याची अडचण होती. अखेर येथील युवा शक्ती मंच व जनशक्ती यु ...
जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्या जवळपास असून त्यानुसार दुधाची मागणी १ लाख २० हजार लिटरची असणे अपेक्षित होते. परंतु, ती मागणीही केवळ ८० हजार लिटरपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय आकड्यानुसार १२ ते १५ हजार लिटरच्या वितरण होते. गोरस भंडार ६ ते ७ ...