टिटवी, ता.पारोळा येथे गेल्या दीडशे वर्षापूर्वी अक्षयतृतीयाच्या दुसºया दिवसापासून तीन दिवसीय रामलीला व महाभारत ही सजीव स्वरुपात सादर करण्यास सुरुवात केली होती. परंतु कोरोनामुळे या परंपरेला खंड पडला आहे. ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्याला सुरक्षित अंतर जपणे अनिवार्य बनले आहे. हे अंतर राखत असंख्य नागरिक आपल्या परीने माणुसकीच्या जाणिवेतून सामाजिक एकोपा जपत आहेत. अडचणीच्या काळात सकारात्मकतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या असंख्य नागरिकांच्या प्रयत्नांच्या प्रात ...
या काळात सुमारे दोन लाख ३८ हजार मास्क तयार करून ६०२ ग्रामीण महिलांना रोजगाराची निर्मिती झाली असून, मास्कच्या विक्रीतून २२ लाख रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे. ...
अमरावती ते परतवाडा मार्गावर वलगाव येथे कयूम शाह हे आपल्या दुचाकीवर एका छोटेखानी डब्यात पंक्चर व किरकोळ दुरुस्तीचे काही साहित्य घेऊन उभे असतात. ग्रामीण भागातून रुग्णांची ने-आण करणारी, पोलीस, कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहने या मार्गाने जातात तेव्हा त्यांचे ...
कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्यामुळे मेंढपाळांना मेंढ्या विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बाजार सुरू नसल्याने दैनंदिन खर्चासाठी तसेच किराणा, धान्य खरेदीसाठी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या सायखेडा शिवारातील मेंढपाळांना पुण्यश्लोक अहल्याद ...
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा-लोणावळा दरम्यान असलेला एक असाच पूल ५ एप्रिल रोजी शासनाने भुईसपाट केला. हा पूल 'अमृतांजन पूल' या नावाने ओळखला जात होता. मात्र, या पुलाचे हे नामकरण कसे झाले आणि त्याचा नागपूरशी कसा संबंध आहे, ते जाणून घेणे रंजक आहे. ...