मौशीचक येथे जवळपास ४० व्यक्ती गावठी दारू गाळून त्याची विक्री करतात. आसपासच्या अनेक गावांना या दारूविक्रीचा त्रास सहन करावा लागतो. पाल नदीच्या आश्रयाने अनेक जण मोठ्या प्रमाणात मोहाचा सडवा टाकल्याची माहिती मुक्तिपथ उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांना मिळाली. ...
नगर परिषदेमार्फत सुमारे ५३ लाख रुपये खर्चुन स्मशानभूमीत विविध सुविधांची निर्मिती केली जात आहे. याबाबतचे वृत्त २२ जून रोजी प्रकाशित केले. त्यानंतर आरमोरी येथील नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभाराबाबत टीका केली आहे. आरमोरी शहराचा विस्तार झपाट्याने होत आह ...
चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळातच नदीचा प्रवाह अचानक वाढू लागला. पाहता पाहता नदीचे पात्र दुथडी भरून वहायला लागले व या पाण्यात चितेवरचा मृतदेहही वाहून जाऊ लागला. ...
‘समान काम-समान वेतन’ या न्यायाने कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांप्रमाणेच वेतन द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यातील निवाड्याचा आधार घेत आता देशभरातील सरकारी, शासकीय, निमशासकीय व खासगी ठिकाणी काम करणाºया सर्व कंत्राटी कामगा ...
अनेक गावातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही. याला कारणीभूत तलाठी व मंडळ अधिकारी असून योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ...
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी आपले आजार किंवा कोणतीही लक्षणे असल्यास ती लपवू नये. आशा सेविकांना सर्व माहिती सां ...
पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून स ...
शहरातील अतिक्रमण ही गंभीर समस्या असल्याने त्यावर यथोचित कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या कायद्याच्या तरतुदींचे पालन होणेही महत्त्वाचे आहे. यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण काढले जात ...